RTI Human Rights Activist Association

9th March 2026

RTI Human Rights Activist Association

 —  The power To Common Man —

® Regd. Under Niti Ayog & MCA Govt. Of India || ISO 9001 : 2015 Certified

Marathi blog

ALL MARATHI BLOGS

ओळख परिपत्रकांची 13 दफ्तर दिरंगाई कायदा 2006

 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे. या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात …

ओळख परिपत्रकांची 13 दफ्तर दिरंगाई कायदा 2006 Read More »

शेतजमीन एनए कशी करायची ? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रीया व लागणारी कागदपत्रे…

👉 महाराष्ट्र जमीन महसूल (कृषी जमिनीचे अकृषी जमिनीत रूपांतर करणे) अधिनियम १९७९ नुसार शेतजमिनीचा वापर इतर कोणत्याही विकासकामासाठी करता येत नाही. त्यासाठी राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी आगोदर शेत जमिनीचे अकृषी म्हणजे नॉन ऍग्रिकल्चरल म्हणजे एनए करावे लागते. अनेक शेतकऱ्यांना किंवा सामान्य लोकांना ही प्रक्रिया माहीत नसते. त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, ते कसे करतात …

शेतजमीन एनए कशी करायची ? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रीया व लागणारी कागदपत्रे… Read More »

माहिती अधिकार अर्ज कसा करावा How to apply for RTI online and offline

माहिती अधिकार अर्ज कसा करावा | How to apply for RTI online and offline

माहितीचा अधिकार कसा वापरावा |  How to use Right to Information Act माहितीचा अधिकारासाठी पहिल्यांदाच अर्ज करण्याचा विचार करत आहात..? साहजिकच मनात खूप सारे प्रश्न निर्माण होतात. भ्रष्टाचार विरुद्ध लढण्यासाठी, आपले हक्क आणि शासनाचे कर्तव्य काय आहे हे भारतातील जागरूक  नागरिक म्हणून प्राप्त करण्यासाठी माहितीचा अधिकार- २००५ हा कायदा देशात लागू झाला. माहिती कशी, कुठे …

माहिती अधिकार अर्ज कसा करावा | How to apply for RTI online and offline Read More »

how to report online anti corruption bureau and bribe-demand complain

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोर्टलवर अशी करा लाचेच्या मागणीची ऑनलाईन तक्रार – Anti Corruption Bureau

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , महाराष्ट्र राज्य हा महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा विभाग आहे. भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक कारभार हे महाराष्ट्र शासनाचे धोरण आहे. तेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ध्येय आहे. शासन नागरिकांना अनेक सेवा पुरवित आहे. जर कोणत्याही शासकीय कामाकरीता शासकीय लोकसेवकांनी लाचेची मागणी केली तर नागरिकांनी ला.प्र.वि. शी संपर्क साधावा. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अशा नागरिकांच्या बाजुने ठामपणे …

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोर्टलवर अशी करा लाचेच्या मागणीची ऑनलाईन तक्रार – Anti Corruption Bureau Read More »

What to do if you are avoiding talathi while naming it Satbara

सातबारा नावावर लावताना तलाठी टाळाटाळ करत असल्यास काय करावे

प्रत्येकाला कधी ना कधी सातबारावर किंवा मिळकत पत्रिकेवर नाव लावण्याचा प्रसंग येतो, तलाठी कार्यालयातील भ्रष्टाचार आणि अडवणुकीला समोर जावं लागत, अशावेळी लाच न देता सातबारावर नाव लावून घेण्यासाठी काय केले पाहिजे याविषयी माहिती घेऊ. जेणेंकरून तुमचे काम सहज आणि सोपे होईल.खरेदीखत, अभिहस्तांतरण, गहाणखत व इतर हक्क संपादन केल्यावर, विहित नमुन्यात तलाठी कार्यालयात अर्ज जमा करायचा. …

सातबारा नावावर लावताना तलाठी टाळाटाळ करत असल्यास काय करावे Read More »

How to call back the wife who has gone away after getting married due to marital dispute

वैवाहिक वादविवादाला कंटाळून माहेरी निघुन गेलेल्या पत्नीला परत कसे बोलवाल

अनेकदा हास्याची मैफिल जमवायची असेल तिथे पती-पत्नीचे विनोदाचे किस्से किंवा जोक्स ऐकल्याशिवाय किंवा मोठ्या हास्य कवी संमेलनामध्ये पती-पत्नीच्या नात्याचा उल्लेख आणि त्यांच्या वादविवादाचे किस्से सांगितल्याशिवाय हास्याची मैफिल च रंगणार नाही मात्र हे नाते जेवढे हास्यासाठी प्रसिद्ध असेल तेवढेच ते वाद-विवाद यासाठीही प्रसिद्ध आहे आणि कधी कधी तर या नात्यातील वाद इतके विकोपाला जातात की त्यासाठी …

वैवाहिक वादविवादाला कंटाळून माहेरी निघुन गेलेल्या पत्नीला परत कसे बोलवाल Read More »

If there is no road for agriculture, apply in this manner in writing to the Tehsildar; Get the right road

शेतीसाठी नसेल रस्ता तर अशा पद्धतीने करा तहसीलदारांना लेखी स्वरूपात अर्ज; मिळेल हक्काचा रस्ता

शेती करताना शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शेताची सगळ्यात मोठी समस्या असेल तर शेतात जायला लागणारा रस्ता. बऱ्याचदा शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नसतो.हक्काचा रस्ता आपला कसा होणार या विचारात शेतकरी असतात. शेता साठी रस्ता असणे हे फार गरजेचे आहे. या लेखात आपण शेतासाठी कायदेशीररित्या रस्ता नेमका कसा मिळवायचा? त्यासाठी काय करावे लागते याची माहिती घेऊ. …

शेतीसाठी नसेल रस्ता तर अशा पद्धतीने करा तहसीलदारांना लेखी स्वरूपात अर्ज; मिळेल हक्काचा रस्ता Read More »

आपले वीजबिल समजून घेऊया… विजेचे युनिट रेट अथवा कोणताही आकार ठरविण्याचा अधिकार महावितरणला नाही. त्यासाठी स्वतंत्र महाराष्ट्र वीज नियामक आयोग आहे. जर कोणताही पेसा बिलात वाढवायचा असेल तर आयोगापुढे याचिका दाखल करावी लागते. त्याच्या विरोधात वीज वापर करणारे सर्व प्रकारचे ग्राहक आपली बाजू मांडतात. सुनावणी होते. त्यानंतर आयोग त्याला योग्य वाटेल ती वीज दर वाढ …

Read More »

तक्रार नोंदवण्यास दिरंगाई केल्यास पोलिसांवर कारवाईचे आदेश….

तक्रार नोंदवण्यास दिरंगाई केल्यास पोलिसांवर कारवाईचे आदेश – हेमंत नगराळे आपला काही महत्वाचा ऐवज हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास आपण पोलिसात तक्रार करायला जाता. परंतू काही वेळेस पोलिसांकडून तक्रार नोंदवुन घेताना दिरंगाई केली जाते. पोलिसांकडून कागदपत्र गहाळ झाल्याबाबत नोटरीकडून शपथपत्र (Affidivate) करून आणण्यास सांगितले जाते त्याशिवाय प्रमाणपत्र देण्यास नकार दिला जातो. अशा प्रकारे पोलिस तक्रारदाराची अडवणुक …

तक्रार नोंदवण्यास दिरंगाई केल्यास पोलिसांवर कारवाईचे आदेश…. Read More »

error: Content is protected !!